आज जे संकट माझ्यासमोर उभं आहे। उद्यापर्यंत ते असेलंच असं नाही. मात्र हे संकट संपविण्याकरिता मला खूप त्रास होणार आहे, खूप यातना सहन कराव्या लागणार आहेत. उद्या हे संकट असणार नाही ही जाणीवच मला यातना सहन करण्याकरिता, संकटाशी तोंड देण्यासाठी समर्थ बनवते आणि या संकटातून तरून गेल्यानंतर मला स्वत:चं कौतुक वाटू लागतं.
जसं एखादा जख्मी दवाखान्यात गेल्यानंतर खूप घाबरतो, मात्र जखम बरी झाल्यानंतर ती सर्वांना कौतुकाने दाखवीत सुटतो, अगदी त्याचप्रमाणे........
Very miss u...............
No comments:
Post a Comment